आमच्या बद्दल
भारतातील सर्व धनगर समाजातील लग्न स्थळा करिता विश्वासाचे स्थळ म्हणजे " धनगर विवाह "
एकविसावे शतक हे विज्ञानाचे, संगणकाचे व स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या युगात टिकणे हे त्यापेक्षा हि महत्वाचे , अश्या या युगात टिकण्यासाठी आंम्ही घेवून आलो आहे " धनगर विवाह " कि ज्यामध्ये लग्नासाठी सुरक्षित स्थळ आपल्याला मिळवून देण्याचे आमचे प्रयज्ञ सुरु असतील, कारण प्रत्येकाची इच्छा असते कि माझ्या जीवनातील जोडीदार हा विश्वासाचा असावा त्या करिता आम्ही आमच्या " धनगर विवाह " च्या माध्यमातून अतोनात प्रयज्ञ करत आहोत.
आणि तुमच्या विश्वासानेच ते पूर्ण होतील, संपूर्ण भारतातील आप ले " धनगर विवाह " हे असे माध्यम आहे कि जे सरळ, सोपे व पारदर्शी बनवण्याचे आम्ही प्रयज्ञ केले आहे, त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीहा आपली website हाताळू शकतो.
विवाह: विवाह हा जीवनातील खूप मोठा निर्णय आहे तसेच वैवाहिक जीवनात संबंध जुळवताना प्रत्येक पावूल जपून टाकावे लागते. एकमेकाना सोबत संपूर्ण जीवन सुखद व्हावे असे वाटत असेल तर जोडीदाराची पारख करणे आवश्यक आहे.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि तुम्ही " धनगर विवाह " या माध्यमातून योग्य तो साथीदार निवडाल.
केवळ "धनगर विवाह" च्या माहितीवर अवलंबून न राहता विवाह संबंध जोडण्यापूर्वी सर्व माहिती गोळा करणे पालकांचे कर्तव्य आहे.
प्रत्येक कुटुंबातील मुख्य अडचण म्हणजे विवाहासाठी वर किंवा वधु शोधणे म्हणजे कुटुंबीयांना सर्व नातेवायेकाना कळवावे लागते , या सर्व गोष्टी मध्ये वर्षन वर्ष निघून जातात व वर आणि वधूचे वयही वाढते. या अडचणींना दूर करण्यासाठी सोप्यात सोपा मार्ग म्हणजे " धनगर विवाह " .
आपल्या समाजातील कुठल्याही कुटुंबाला असा त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण भारतातील धनगर वर वधु जोडण्याचे आम्ही प्रयत्न्य करत आहोत ,आणि ते फक्त तुमच्या प्रतिसादाने परिपूर्ण होतील.
आपला समाज हा संपूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या करिता सर्व भारतातील माझ्या धनगर समाज मित्र व मैत्रिणीनी भरपूर प्रमाणात प्रतीसात द्यावा हि आग्रहाची नम्र विनंती.
"धनगर विवाह" हि कल्पना आम्ही आपल्या समोर मांडत आहोत या मागे आमचे उद्धेश म्हणजे कि आपल्या समाजातील प्रत्येक भावा व बहिणींना योग्य स्थळ मिळावे व विश्वासाचे मिळावे हाच आमचा मुख्य हेतू देखील आहे.